जीवनाच्या सातव्या अवस्थेत बोधिसत्व 'दूरङमा'(=दूर जाणे) ही अवस्था प्राप्त करतो. बोधिसत्व आता दिक्कालातीत(=Beyond time and space)असतो. तथापि, सर्व प्राणीमात्रांविषयी वाटणाऱ्या करुणेमुळे त्याने आपले नाम-रूप अद्यापही धारण केलेले असते. एका बाबतीत मात्र तो इतरांच्यापेक्षा अगदी निराळा असतो; तो असा की कमलपात्रावर ज्याप्रमाणे पाणी चिकटून राहत नाही त्याप्रमाणे जगाचा मोह त्याला चिकटून राहत नाही. तो आपल्या सहचरांविषयीची तृष्णा शांत करतो. तो दानशील होतो
■
■
...किंवा सातवी भूमी ज्याला आपण म्हणतो तेच....
ReplyDelete