Friday, February 3, 2017

वानर

मुख्यमंत्र्यांसारख्या जबाबदार व्यक्तीने आपल्या पदाचं भान ठेवलं पाहिजे. आपल्या विधानामुळे आपला आणि राज्याच्या वैचारिकतेचा पोरखेळ होणार नाही , याकडे कटाक्ष असला पाहिजे. आपल्या जनतेला उच्छृंखल होण्यापासून वाचवले पाहिजे.

नाहीतर झाडांना पाणी दिले की नाही हे पाहण्यासाठी ते उपटून पाहायला कितीसा वेळ लागतो. .....

No comments:

Post a Comment

सहवास