मुख्यमंत्र्यांसारख्या जबाबदार व्यक्तीने आपल्या पदाचं भान ठेवलं पाहिजे. आपल्या विधानामुळे आपला आणि राज्याच्या वैचारिकतेचा पोरखेळ होणार नाही , याकडे कटाक्ष असला पाहिजे. आपल्या जनतेला उच्छृंखल होण्यापासून वाचवले पाहिजे.
नाहीतर झाडांना पाणी दिले की नाही हे पाहण्यासाठी ते उपटून पाहायला कितीसा वेळ लागतो. .....
No comments:
Post a Comment