डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धधम्म स्वीकारणे हा मानवी सभ्यतेचा पाचवा टप्पा असून भारतीय राज्यघटनाविचार हा सहावा टप्पा आहे. मानवी सभ्यतेच्या निसर्गाशी एकरूपीकरणाचा हा विचार आहे.
१) प्रारंभीची अबोधावस्था २) निसमतामुलक न्युटोनीयन (ब्राम्हण्यवाद) अवस्था ३)विश्व चेतन आहे असे मानणारी अवस्था(हेगेलीयन वाद) ४) हे विश्व जड आहे असे मानणारी अवस्था(मार्क्स वाद) ५) ह्या विश्वाला चेतना आणि जड हे दोन्ही गूण असल्याचे सिद्धविणारा(आइनोस्टाइनियन सिद्धांत) धम्मविचार 6) बुद्ध स्वीकारक आणि नाकारक दोहोंनाही सममतमूल्य देणारा भारतीय घटनाविचार
मानवाची संपूर्ण वाटचाल ही पूर्णत्वाकडे झेपावतांना आपण पाहतो. बाबासाहेबांच्या ते फार लवकर लक्षात आल. अथकपणे त्यांनी या पूर्णत्वअवस्थेच्या अंगिकाराचा पाठपुरावा केला.बौद्धांनी ह्याचा अविरत पाठपुरावा करणे आणि हा विचार विश्वभर नेणे हे आपले परम कर्तव्य आहे.आपल्याच संस्कृतीचे आपणच गोडवे नाही गायचे तर कुणी..?
बाबासाहेब असेही म्हणाले, की ज्यांना हे ज्ञात झाले आहे त्यांनी अज्ञजनांना बुद्धधम्म समजाऊन सांगणे ही आंबेडकरी समूहाचीच जबाबदारी आहे.
इतिहासात आपले नाव बुद्धधम्म संरक्षक म्हणून नोंदविले जाणार असेल तर त्यासाठी खूप परिश्रम करणे अनिवार्य आहे ..
१) प्रारंभीची अबोधावस्था २) निसमतामुलक न्युटोनीयन (ब्राम्हण्यवाद) अवस्था ३)विश्व चेतन आहे असे मानणारी अवस्था(हेगेलीयन वाद) ४) हे विश्व जड आहे असे मानणारी अवस्था(मार्क्स वाद) ५) ह्या विश्वाला चेतना आणि जड हे दोन्ही गूण असल्याचे सिद्धविणारा(आइनोस्टाइनियन सिद्धांत) धम्मविचार 6) बुद्ध स्वीकारक आणि नाकारक दोहोंनाही सममतमूल्य देणारा भारतीय घटनाविचार
मानवाची संपूर्ण वाटचाल ही पूर्णत्वाकडे झेपावतांना आपण पाहतो. बाबासाहेबांच्या ते फार लवकर लक्षात आल. अथकपणे त्यांनी या पूर्णत्वअवस्थेच्या अंगिकाराचा पाठपुरावा केला.बौद्धांनी ह्याचा अविरत पाठपुरावा करणे आणि हा विचार विश्वभर नेणे हे आपले परम कर्तव्य आहे.आपल्याच संस्कृतीचे आपणच गोडवे नाही गायचे तर कुणी..?
बाबासाहेब असेही म्हणाले, की ज्यांना हे ज्ञात झाले आहे त्यांनी अज्ञजनांना बुद्धधम्म समजाऊन सांगणे ही आंबेडकरी समूहाचीच जबाबदारी आहे.
इतिहासात आपले नाव बुद्धधम्म संरक्षक म्हणून नोंदविले जाणार असेल तर त्यासाठी खूप परिश्रम करणे अनिवार्य आहे ..
No comments:
Post a Comment