Friday, February 3, 2017

तृष्णा

मुख्य प्रश्न आहे तृष्णेचा.तृष्णा म्हणजे आत्यंतीकता. सत्ता,संपत्ती, प्रशंसा,वासना, भोजन,इ.चा आत्यंतिक मोह म्हणजे तृष्णा. ह्या तृष्णेचा समूळ नाश करणे हे मानवी ध्येय आहे. बुद्ध म्हणतात ," ..निदान पेटलेल्या आगीत गवत टाकू नका" याचा अर्थ असा की balanced जीवन जगले पाहिजे . त्यालाच सम्यक मार्ग असेही म्हणतात. सम्यक मार्गाला विरोध करण्याने हे प्रकार घडतात ..संवेदनशीलतेने हा विचार करावा. या मार्गावरच आपल्याला यावे लागेल.हे लक्षात ठेवा.सम्यक अवस्थेचा जितका जास्त प्रचार होईल तितका मानवी समाज safe and secure होईल. हे त्रिकालाबाधित सत्य आहे .

No comments:

Post a Comment

सहवास